.......दोन बामणं

.......दोन बामणं भांडत होती.....
तेव्हा तिसर्‍याने विचारले "तुम्ही का भांडताय ?"

भटजी : "मी ह्याला सांगितले की मला मार्गशीर्ष महिन्यात
कांदा आणि लसूण चालत नाही.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तरीपण ह्याने 'मटणात' टाकलेच......."
😛

No comments:

Post a Comment